गोपाळ शेट्टी
मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी १९९१ चा विकास आराखडा तयार करताना मोठ्या प्रमाणावर आरक्षित गटात टाकण्यात आल्या. बहुसंख्य जमिनी आरजी (रिक्रिएशन ग्राऊंड) आणि पीजी (प्ले ग्राऊंड) म्हणून राखीव ठेवण्यात आल्या, तर मोठ्या भूभागाला एनडी झोन (नो डेव्हलपमेन्ट झोन) अंतर्गत आणण्यात आले. परिणामी, या जमिनींचा विकास स्थानिक भूमिपुत्रांना करता आला नाही.
मुंबईतील मराठी भाषक नागरिकांना चाळी बांधण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनी हळूहळू आपली जमीन विकण्यास सुरुवात केली आणि त्या जमिनी मोठ्या प्रमाणावर अन्य भाषिकांच्या हाती गेल्या. हे नवीन स्थलांतरित नागरिक आपल्या आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर अनधिकृत बांधकामे करू लागले, आणि त्यातूनच मुंबई बकाल होत गेली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा