बीडमधील जवळपास सर्वपक्षीय, मूक मोर्चाची बातमी (रविवार लोकसत्ता – २९ डिसेंबर) वाचली. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत नाही. परंतु ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले जात आहे त्यामुळे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकारणातील हिशेब चुकते करण्याची मनीषा तर वरचढ होत नाही ना अशी शंका येते. याचे कारण असे की धनंजय मुंडे हे ‘अपवाद’ नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू माफियांना वा गुत्तेदारांना वा अत्याचारींना पाठीशी घालणारे राजकारणी आणि त्यांची ‘जी हुजुरी’ करणारे पोलीस अधिकारी वारंवार आढळून आले आहेत. संतोष देशमुख प्रकरणामुळे उजेडात आलेली बीड जिल्ह्यातील दादागिरी आश्चर्यजनक वाटू नये, कारण नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंतची परिस्थिती थोड्याफार फरकाने एकसारखीच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा