देशभर सर्वत्र एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यामागचा सरकारचा खरा हेतू त्या समितीला या कामासाठी ज्या चौकटी आखून दिल्या आहेत, त्यावरूनच उघडा पडला आहे. समितीला घातलेली पहिलीच अट अशी होती की समितीने ‘एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत तपासणी करून शिफारशी द्याव्यात…’ म्हणजेच समितीला दिला गेलेला अलिखित आदेश असा होता की, देशातील २८ राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका एकाच वेळी घेणे व्यवहार्य आणि शक्य आहे, अशी या समितीने शिफारस करावी. एकाच वेळी निवडणुका घेणे ही कल्पना अयोग्य किंवा चुकीची आहे, किंवा तसे केले जाऊ नये अशी शिफारस करण्याचा अधिकार या समितीला नव्हता. त्यामुळे समितीने तिला दिला गेलेला आदेश निष्ठेने पार पाडला, असे म्हणता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा