महाराष्ट्र विधानसभेचा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल जाहीर झाला. भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले; मात्र मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. आपल्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असा भाजपने शब्द दिला होता, असा शिवसेनेचा दावा होता. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हते. अखेरीस ही युती तुटली. त्यानंतरही १२ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर २३ नोव्हेंबरच्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार स्थापन करू शकतात, अशी खात्री राज्यपालांना वाटली. पहाटेचा शपथविधी पार पडला आणि साधारण ८० तास सरकार टिकले हा वेगळा मुद्दा; पण मुळात राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा