भारतात हिंदू-मुस्लीम फूट पडावी, यासाठी १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन तीव्र झाले. फाळणी झालेल्या बंगालच्या पूर्व भागात आसामचा समावेश होता. आंदोलन इतके तीव्र झाले की ब्रिटिशांना १९११ साली फाळणी रद्द करावी लागली. त्यानंतर आसामचा समावेश ‘मुख्य आयुक्तांचा प्रदेश’ या शीर्षकाखाली करण्यात आला. त्यानंतर १९१९ भारत सरकार कायद्यानुसार, आसाम हा ‘राज्यपालांचा प्रांत’ म्हणून गणला गेला. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जी फाळणी झाली त्यात आसामचा काही भागही विभागला गेला. आसामचा सिल्हेट हा जिल्हा गेला पूर्व पाकिस्तानात तर देवनागरी प्रदेश गेला भूतानमध्ये. संविधान लागू झाले १९५० ला तेव्हा आसाम हे भारताचेच राज्य होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा