जनता पक्षाच्या आघाडीचे सरकार १९७७ साली अस्तित्वात आले. इंदिरा गांधींच्या काँग्रेसला त्यांनी मोठा शह दिला; मात्र पूर्ण पाच वर्षे हे सरकार टिकू शकले नाही. सरकार चालवण्यात आणि दीर्घ पल्ल्याची धोरणे आखण्यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी एक महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती त्यांच्या कार्यकाळात केली. ही संविधानातील ४४ वी घटनादुरुस्ती. ही घटनादुरुस्ती केली गेली ती ४२ व्या घटनादुरुस्तीला उत्तर म्हणून. संविधानातील ४२ व्या घटनादुरुस्तीमुळे मूलभूत हक्कांना धक्का लागला होता, न्यायालयांचे अधिकारक्षेत्र कमी झाले होते, मुख्य म्हणजे आणीबाणीमुळे संस्थात्मक हानी झालेली. हे सारे बदलण्यासाठी जनता पक्षाच्या आघाडीने ४४ वी घटनादुरुस्ती मंजूर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा