या लेखात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी आहे. द्वैभाषिक मुंबई राज्य निर्मितीनंतर (१९५६) संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली मराठीचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्र अस्तित्वात यावे, म्हणून मोठे आंदोलन झाले. परिणामस्वरूप १ मे, १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रा. गं. बा. सरदार संपादित ग्रंथ ‘महाराष्ट्र जीवन : परंपरा, प्रगती आणि समस्या’ (खंड एक-दोन) (१९६०)विषयी जाणून घेऊया. या ग्रंथातील पहिल्या खंडात ‘तत्त्वमीमांसा’ भागात ‘आंग्लपूर्व काळ’ हा लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा