निवडणूक जिंकण्यासाठी केलेला लोकानुनय आर्थिकदृष्ट्या किती महाग पडतो हे सध्या राज्यात महायुतीचे नेते अनुभवत असावेत. कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध लोकप्रिय योजनांमुळे त्या राज्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याची टीका भाजपच्या साऱ्या शीर्षस्थ नेत्यांकडून केली जाते; पण महाराष्ट्राची अवस्था कुठे वेगळी आहे? विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज असे विविध सत्ताधाऱ्यांना उपयुक्त ठरले. पण आता आर्थिक आघाडीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा परिणाम म्हणजे सरत्या (२०२४-२५) आर्थिक वर्षात राज्याचा मूळ अर्थसंकल्प सहा लाख ६९ हजार कोटी रुपयांचा आणि पुरवणी मागण्या एक लाख ३७ हजार कोटींच्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा