१ मे, १९६० रोजी मराठीभाषी प्रांताचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तत्पूर्वी १३ फेब्रुवारी, १९६० रोजी सावरगाव डुकरे येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘मराठी भाषक राज्याचे माझ्या मनात चित्र काढण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो, तेव्हा मराठी जनता राज्यसिंहासनावर येऊन बसली आहे, असे चित्र उभे राहण्याऐवजी या सिंहासनावर मराठी भाषा विराजमान झाली आहे, असेच चित्र मनात चितारले जाते.’(‘सह्याद्रीचे वारे’ पृ. २७३) त्यानुसार महाराष्ट्र सरकारने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा