महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती हे मराठी भाषा अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले महत्त्वाकांक्षी पाऊल होते. या मंडळाने १९६२ ला मराठी विश्वकोश निर्मितीचा संकल्प करून कार्यारंभ केला. हे प्रारंभिक कार्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अधिपत्याखाली ३० नोव्हेंबर, १९८० पर्यंत चालले. तोवर मराठी विश्वकोशाचे ५० टक्के काम पूर्ण होऊन १० खंड प्रकाशित झाले होते. ३० नोव्हेंबर, १९८० ला महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ विधिवत स्थापन करण्यात येऊन त्याचे अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नियुक्त झाले. ते मृत्यूपर्यंत (२७ मे, १९९४) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात एकूण १५ खंड प्रकाशित झाले. आज हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आपण पाहात आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा