केंद्रीय तसेच विविध राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेचा मुद्दा तापण्याची चिन्हे रामलीला मैदानावरील प्रचंड निदर्शनांतूनही गेल्या आठवडय़ात दिसली. निवृत्तिवेतन योजनेचा मुद्दा राजकीयदृष्टय़ा तापदायक ठरू शकतो याचा अंदाज आल्यानेच केंद्रातील मोदी सरकारने नवीन निवृत्तिवेतन योजनेत कोणते बदल करता येतील याचा अभ्यास करण्याकरिता केंद्रीय वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तशात, आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच हक्काची निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या संदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर केले आणि केंद्र सरकारलाही या प्रश्नाच्या सोडवणुकीची संभाव्य दिशा दाखवून दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा