१९७७ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती झाली तेव्हापासून मतदारसंघ पुनर्रचना ही राज्यांच्या मानेवरची टांगती तलवार ठरली आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ८१ आणि ८२ मध्ये जे म्हटले आहे ते स्पष्ट आहे. या अनुच्छेदांमध्ये ‘एक नागरिक, एक मत’ हे तत्त्व समाविष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ८१ने विविध राज्यांमधून लोकसभेत निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांची संख्या ५३० पेक्षा जास्त नसावी तसेच केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या २० पेक्षा जास्त नसावी, अशी मर्यादा घालून दिली आहे. सध्या राज्यांमधून लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ५३० तर केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १३ आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा