‘‘वैष्णव’ जन तो…’ हे संपादकीय (१८ फेब्रुवारी) वाचले. रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची करणार असे सांगणारे सध्याचे रेल्वेमंत्री प्रचंड वाढलेल्या रेल्वे अपघातांची जबाबदारी मात्र टाळताना दिसतात. एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठे लोकांचे ‘गॅदरिंग’ असे सरकारनेच जाहीर केले. रोज दहा कोटी लोक अंघोळ करतात, आजवर पन्नास कोटी लोकांनी अंघोळ केली असे अगदी छातीठोकपणे सांगणाऱ्या प्रशासनाला चेंगराचेंगरीत किती मृत्यू झाले हे चोवीस तासांनंतरही सांगता आले नव्हते. दिल्लीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. गर्दीच्या व्यवस्थापनाचा विचारच झाला नव्हता, हे विस्कळीत मदतकार्यातून स्पष्ट झाले. सरकारचा सारा भर बातमी दाबून कशी टाकता येईल यावर होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा