‘नेहरूंना मुक्ती!’ हा अग्रलेख (लोकसत्ता- १२ डिसेंबर) वाचला. काश्मीर खात्याचे तत्कालीन मंत्री गोपालस्वामी अय्यंगार यांनी ‘काश्मिरी जनतेने भारतापासून अलग होण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्या आड येणार नाही,’ असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यावरून त्यावेळचे केंद्र सरकार जनतेप्रति किती संवेदनशील होते आणि काश्मिरींना आपल्यावर अन्याय झाला असे वाटू नये, यासाठी प्रयत्नशील होते, हेच स्पष्ट होते. त्यानंतर झेलममधून खूपच पाणी वाहून गेले. नेहरू व इंदिरा गांधींनी ३७०ची नखे आणि दात केव्हाच पाडून टाकले होते. एकच महत्त्वाचा मुद्दा राहिला होता तो म्हणजे अन्य भारतीय तिथे गुंतवणूक करू शकत नव्हते, जमीन घेऊ शकत नव्हते. पण अतिरेक्यांचं थैमान सुरू असलेल्या भागात कोणता उद्योगपती गुंतवणूक करेल?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा