‘राजभवनी कंडूशमन’ हा अग्रलेख (१४ फेब्रुवारी) वाचला. लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आणि शासन-प्रशासन सुदृढ करून व्यवस्थेची फळे सामान्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचविण्यासाठी घटनाकारांनी स्वायत्त संस्थांची निर्मिती केली आणि व्यवस्थेच्या देखरेखीची व प्रसंगी नियंत्रणाची घटनात्मक जबाबदारी या संस्थांवर सोपविली. त्यामुळे, पक्ष व राजकारणनिरपेक्षता अपेक्षित असलेल्या या घटनात्मक संस्थांची लोकशाहीच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका आहे. पण आज पक्षीय निष्ठा, राजकीय दबाव, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि राजापेक्षा राजनिष्ठ होण्याची धडपड यामुळे या स्वायत्त संस्थांचे पार अवमूल्यन झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा