पाहुण्यांच्या काठीने साप मारायचा, हीच तर भाजपची चाणक्यनीती आहे. आज राजकारणी आणि नैतिकता याचा काडीचाही संबंध राहिलेला नाही. राजकारण आणि सत्ताकारण हा पैसा कमावण्याचा धंदा झाला आहे. वाल्मीक कराडचा इतिहास आणि मुंडे कुटुंबीयांशी त्याचे संबंध जगजाहीर आहेत म्हणूनच देशमुखप्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव पुढे आले. मात्र किमान प्रकरणाचा सोक्षमोक्ष होईपर्यंत तरी त्यांना मंत्रीपदावरून हटविणे गरजेचे असताना ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही केले ना पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. दोघांनीही टोलवाटोलवी केली. अशा वेळी सगळे राजकारणी पक्षभेद विसरून एकमेकांना सांभाळून घेतात. जनक्षोभाचा रेटा नसता तर मुंडेंचा राजीनामा झालाच नसता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा