‘उभी आणि आडवीही…’ हा अग्रलेख (लोकसत्ता- ७ मार्च) वाचला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची चिंता रास्तच म्हणावी लागेल. उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी दक्षिणेकडील राज्यांतील लोकसंख्या कमालीची घटली आहे. साहजिकच दक्षिणेकडील लोकप्रतिनिधींची संख्या कमी होईल. त्यामुळेच केंद्रीय नेतृत्व मतदारसंघांची फेररचना करण्यास उत्सुक दिसते. विरोधकांच्या खच्चीकरणासाठी हे सूत्र उपयोगी ठरेल. मतदारसंघ फेररचनेचे भूत उभे करून दक्षिणेकडील राज्यांना आडवे पाडण्याचा उद्देश यामागे आहे. समतोल साधण्यासाठी एक समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची ग्वाही कोण देणार?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा