भरदिवसा खून, दहशत माजविण्यासाठी गोळीबार, दुचाकीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून गोळीबार, तडीपार असतानाही सराइतांचा राजरोसपणे कोयते, पिस्तुलांसह शहरात वावर, वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकारांनी पिंपरी-चिंचवडकर भयभीत झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सहा वर्षे होत आले तरी गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखायची कशी? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा