येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आघाडीवर वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पट्टयातील राज्यांमधील विजयापाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेमुळे भाजपच्या गोटात कमालीचे उत्साहाचे वातावरण दिसते आहे. दुसरीकडे विरोधी आघाडीतील रुसवेफुगवे अद्यापही दूर झालेले नाहीत. इंडिया आघाडीची स्थापना होऊन पाचेक महिने झाले तरी अजूनही घटक पक्षांमध्ये एकवाक्यता झालेली दिसत नाही. जागावाटप हा कळीचा मुद्दा चर्चेच्या पुढे सरकत नाही. कोणत्याही राज्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपावर सहमती झालेली नाही. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकास एक उमेदवार उभे करण्याचे विरोधकांचे प्रयत्न असले तरी त्यांत यश येताना दिसत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा