उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील मुलाला त्याच्या शिक्षिकेने त्याच्याच वर्गमित्रांकरवी मारले. या शिक्षिकेविरुद्ध कडक कारवाईची मागणी करूनही तिच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कायद्यातील जामीनपात्र कलमे लावण्यात आली आणि तिला अटकेपासून वाचविण्यात आले. सरकारला या प्रकरणात जराही लक्ष घालावेसे वाटू नये, हे केवळ चीड आणणारेच नाही, तर परधर्मीयांबद्दल राज्यात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारेही आहे. आता या सात वर्षांच्या मुस्लीम मुलाच्या पालकांवर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचे वृत्त तर अधिकच घृणास्पद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा