बाजाराधिष्ठित नवउदारमतवादी नीतीचा अवलंब आणि त्या अनुषंगाने विकासधोरणांची बांधणी हे देशाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान अधिकाधिक दृढ स्वरूप धारण करण्याच्या या टप्प्यावर, एकंदर विकास प्रक्रियेचे सिंहावलोकन करणे आणि राष्ट्रीय तत्त्वचिंतन आधारभूत मानून शासन संस्थेला विचारांचे एक निश्चित पाथेय पुरवून भविष्याचा आराखडा मांडणे ही आत्यंतिक गरज आहे. कारण राष्ट्रीय जीवनदर्शनावर आधारित सम्यक विकासाच्या प्रतिमानातून महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थाने ‘महान’ होऊन सुखी, समृद्ध, समरसतापूर्ण, समन्यायी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा