काल, आज आणि उद्या अशा त्रिकालदर्शी महाराष्ट्राचे चित्र, चरित्र आणि चारित्र्य समजून घ्यायचे तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, दिलेल्या मुलाखती आणि विविध परिसंवादांतून महाराष्ट्रासंबंधी व्यक्त केलेली मते समजून घेणे अनिवार्य ठरते. ‘महाराष्ट्रदर्शन’ (१९४९), ‘उद्याचा महाराष्ट्र’ (१९५९), ‘महाराष्ट्र जीवन : तत्त्वमीमांसा’ (१९६०), ‘महाराष्ट्राची राजकीय क्षेत्रातील नीतिमत्ता’ (१९६२), ‘महाराष्ट्राची नवी अस्मिता’ (१९८१) ही शीर्षके डोळ्यांसमोरून घातली तरी कालौघात तर्कतीर्थ महाराष्ट्राबाबत किती अंगाने विचार करीत निरीक्षणे नोंदवत राहतात, हे लक्षात येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा