माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित युतीची अखेर सोमवारी अधिकृत घोषणा झाली. या युतीला शिवशक्ती-भीमशक्ती असे संबोधले जात आहे. महाराष्ट्रात या दोन राजकीय ‘शक्ती’ आहेत, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले होते. या शक्ती आजही आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केलेल्या युतीच्या घोषणेची व त्यानुसार राज्याच्या राजकारणात नव्याने आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांची या युतीला पाठिंबा असणाऱ्या व नसणाऱ्या पक्षांनाही दखल घ्यावी वाटणे साहजिक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा