गोष्ट सन २०१० ची. महाराष्ट्र राज्याने सुवर्णमहोत्सवी वर्षांपर्यंत कशी प्रगती साधली, हे राज्यकर्ते उच्चरवाने सांगत होते, तेव्हा एक व्यक्ती खेडय़ापाडय़ांत फिरून खरा महाराष्ट्र कसा आहे, हे जाणून घेत होती. दिसलेले वास्तव त्यांनी रिपोर्ताज स्वरूपात वाचकांसमोर आणले. पुढे अशाच प्रकारे ईशान्य भारत पालथा घालून तेथील स्थितीही पुस्तकातून मांडली. चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते, लेखक राजा शिरगुप्पे यांच्या लेखनाची ही सुरुवात होती..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा