ईश्वरविषयक श्रद्धेविषयी आजचा सुशिक्षित गोंधळलेल्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येते. विज्ञान व बुद्धिप्रामाण्यवाद यांच्या प्रभावामुळे आजचा सुशिक्षित प्रगल्भ होणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्ष परिस्थिती विपरीत दिसून येते. ‘किर्लोस्कर’ मासिकाने आपल्या १९५६ च्या दिवाळी अंकात याबद्दल परिसंवाद योजला होता. यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशिवाय डॉ. र. पु. परांजपे, मुंबईचे तत्कालीन बिशप लॅश, य. गो. नित्सुरे यांनी आपले विचार मांडले होते. त्यातील तर्कतीर्थ विचार आजही सात दशके उलटली तरी प्रस्तुत ठरतात, हे आपल्या वैचारिक विकासाचे अपयश मानून अंतर्मुख करते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा