योगेंद्र यादवतर्ककठोर निवाडा आणि तर्काला अजबच वळण देणारी मध्यस्थी.. अशी दोन्ही कामे करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केला. दोन्ही पक्षांचे समाधान व्हावे ही अपेक्षा चुकीची नाहीच; पण ही अपेक्षा एकटय़ा न्यायपालिकेवरच लादणे मात्र चुकीचे ठरेल, अशा विचारांकडे अयोध्या विवादावरील या निकालाने नेले.. अयोध्या विवादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्या दिवशी आला, त्या दिवशी माझी इच्छा अशीच होती, की हा वाद एकदाचा बंद झाला पाहिजे. एकविसाव्या शतकात तरी मंदिर-मशिदीचा वाद आपण ताणत राहू नये. आणखीही एक इच्छा होती. सर्वोच्च न्यायालयाने शक्यतो मने सांधणारा निकाल द्यावा, अशी ती इच्छा. कुणाचा विजय वा कुणाचा पराजय खरोखरच नको. हिंदूंचा विश्वास आणि मुस्लीम समाजाची प्रतिष्ठा दोन्ही कायम राखणारा निकाल हवा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा