लहान असताना आम्ही अभ्यासाचा भाग म्हणून शाळेत हिंदीतून पत्रलेखन करीत असू. त्यात इकडे सगळे ‘कुशल मंगल’ आहे असे ‘सर्व छान चालले आहे’ या अर्थाने आम्ही शेवटच्या ओळीत म्हणत असू.. त्यावर नंतर विनोदही करीत असू.. त्या पत्राचा शेवट आमच्यातील गप्पांमध्ये विनोदाने साधारण असा असे, ‘ इकडे सर्व छान व ठीक चालले आहे. पण एक दु:खद बाब म्हणजे लहान काकांचा मृत्यू झाला त्यामुळे धक्का बसून आजीनेही देह ठेवला, यंदा पाऊस न झाल्याने दुष्काळामुळे पिके वाळली आहेत. गावात गेल्या काही दिवसांत दोघांचा खून झाला, बाकी सगळे छान चालले आहे, आमच्या मते तुमचेही सगळे छान चालले असावे अशी आशा आहे..’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा