पहलू खानची आई तिच्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणीने हमसून हमसून रडत होती. सांत्वनेचे शब्दही त्यापुढे फिके पडत होते. हे सगळे पाहून ऐंशी वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आठवण मला आली. तेव्हा पहलूची आई जन्माला आली असेल, तो काळ डोळ्यांसमोरून सरकू लागला. १९३६ मध्ये हिस्सारमध्ये बकरी ईदच्या वेळी गाईचा बळी दिल्याने दंगा झाला होता. त्या दंग्यात माझे दादाजी मास्टर राम सिंह यांची हत्या झाली होती. पहलूची आई डोळ्यासमोरून जात नव्हती व त्याच वेळी फैज यांच्या ‘खून के धब्बे धुलेंगे कितनी बरसातों बाद’ या ओळी आठवत होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा