मोदी यांची राजकीय शक्ती नि:संशय वाढली. पण त्यापलीकडे – पक्षीय धोरणांकडे पाहिल्यास काय दिसते? उत्तर प्रदेशात भाजपने मागास व प्रगत हिंदूंची मोट बांधून जातीय समीकरणे जुळवली, त्यास यशही मिळाले; पण प्रत्येक विजयाचा अर्थ हा नैतिक विजय असा होत नाही. भाजपकडेही विरोधकांप्रमाणे बहुसंख्याक शेतकरी, मजूर व गरीब यांना देण्यासारखे काहीच नव्हते. उत्तर प्रदेशातील निकालांनी पर्यायी राजकारणाची गरज अधोरेखित केली आहे, तर पंजाबमधील निकालांनी पर्यायी राजकारणाच्या अर्धसत्याला पूर्णविराम दिला आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा