मोदी सरकार सत्तेवर आले, त्याला तीन वष्रे पूर्ण झाली. या तीन वर्षांतील काही मूलभूत सत्ये मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कुठल्याही सत्यापासून पळ काढणे हा आपल्या राजकारणाचा स्थायिभाव आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारानंतर पहिले सत्य सामोरे येते ते म्हणजे नरेंद्र मोदी आज पूर्ण देशात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. दुसरे सत्य म्हणजे त्यांची लोकप्रियता ही त्यांचे काम किंवा त्याची फलश्रुती यामुळे नाही, तर केवळ त्यांच्या प्रतिमेवर म्हणजे करिश्म्यावर आधारित आहे. तिसरे सत्य असे, की त्यांची जी प्रतिमा बनली आहे ती केवळ प्रसारमाध्यमांच्या मेहेरबानीने काही प्रमाणात तयार झाली आहे, पण ती विरोधकांच्या वैचारिक व राजकीय दिवाळखोरीमुळे अधिक झळाळून उठली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा