ललित मोदी यांना पारपत्र मिळाले यात जणू गैर काही नाहीच, असा पवित्रा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला असला, तरी संसदेतील प्रश्नोत्तरांत तो टिकलेला नाही. ‘गेल्या तीन वर्षांमध्ये किती पारपत्रे रद्द करण्यात आली? किती पारपत्रे पुन्हा देण्यात आली?’ आणि ललित मोदीप्रकरणी ‘उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांना सरकारने आव्हान द्यायचे नाही हा निर्णय कोणी घेतला?’ या तीन प्रश्नांना संसदेत स्वराज यांच्या खात्यामार्फत मिळालेली उत्तरे गैरकृत्याचा निर्देश करणारीच आहेत. ‘यात गैर काय?’ असे विचारणारे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भ्रष्टाचाराची कायदेशीर व्याख्या पाहावीच, पण त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या तपाससंस्थेला न विचारताच हे पारपत्र बहाल झाले आहे, हेही लक्षात घ्यावे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा