

शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…
कर्नाटकने २०१४-१५ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती, पण त्या अहवालावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.
तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची…
राम मंदिर उभारणी, महाकुंभ असे सतत धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले की देशापुढील आर्थिक प्रश्नांवरून लक्ष भरकटते, निवडणुका जिंकून सत्तेवर…
कथ्थकमधला अर्धशतकाहूनही अधिक काळाचा त्यांचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. या नृत्यशैलीच्या जयपूर घराण्याचे प. सुंदरप्रसाद हे त्यांचे पहिले गुरू.
मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या…
महाराष्ट्राच्या उपराजधानीत झालेल्या त्या प्रकारांना आता महिना पूर्ण होईल, पण पोलिसांचे वागणे निरपेक्ष होते काय हा प्रश्न कायम राहील. तरीही…
आपल्याला नेहमी तज्ज्ञ समित्या स्थापन करण्याची आणि वेळेवर कारवाई न करता प्रचंड अहवाल तयार करण्याची सवय आहे. अशा अहवालांवर कधीही…
वक्फ विधेयकास विरोध असणे गैर नाही. पण त्या विरोधासाठी जमलेल्या जमावास हिंसाचारापासून रोखता न येणे हे मात्र खचितच गैर.
सामाजिक न्यायाची सांविधानिक अपेक्षा पूर्ण केल्याखेरीज डॉ. आंबेडकरांचे विचार अनुसरत असल्याचा दावा धोरणकर्त्यांना करता येणार नाही...
महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे येथे झालेल्या दोन दिवसांच्या महसूल परिषदेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि जलद, पारदर्शी कामकाजावर…