

...प्राप्त परिस्थितीत, दीड लाख नोकरभरती आपण करू शकतो का हे सरकारने स्पष्ट करावे आणि ती केली जाणार असेल तर तिचा…
हमासचा समूळ नायनाट हे इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंचे प्रमुख उद्दिष्ट; पण त्यानंतर गाझा पट्टीवर नियंत्रण कोणाचे हवे याचे उत्तर ते…
...काही निर्मिती करण्यापेक्षा विध्वंस योजणे अधिक सोपे असते. त्यात मागे जमाव आणि सत्ताधीशही असतील तर हे काम अधिकच सुलभ. पण…
...परंतु केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशातील एखादे अन्य पक्षीय राज्य अस्थिर करण्यापेक्षा रुपयास स्थिर करणे हे अधिक महत्त्वाचे आहे...
हे सारे, ज्या भाजपने विरोधी पक्ष म्हणून ‘२जी’ सेवेसाठी लिलाव न केल्याबद्दल त्या वेळच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला, तेच आता…
ही समस्या केवळ पोषणाच्या अतिरेकातून उद्भवलेली नाही. चुकीचा आहार आणि बेजबाबदार जीवनशैली ही त्यामागची मूळ कारणे आहेत...
ही समस्या केवळ पोषणातिरेकातून उद्भवलेली नाही. चुकीचा आहार आणि बेजबाबदार जीवनशैली ही त्यामागची मूळ कारणे आहेत.
प्रशासकीयदृष्ट्या तुलनेत समाधानकारक अशा महाराष्ट्रासारख्या राज्याची ही अवस्था असेल तर मग गोपट्ट्यातील ‘बॅड लँड’मधे काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत…
...लोकानुनयाची स्पर्धा अंतिमत: सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे राज्यालाही जायबंदी केल्याशिवाय राहणार नाही...
लोकानुनयाचा एक सापळा तयार होतो आणि तो टाळण्यासाठी आर्थिक शहाणपणाचा नव्हे, तर अधिक लोकानुनयाचा मार्ग पत्करला जातो...
विरोधाभास असा की थेट परकीय गुंतवणुकीत राज्य आघाडीवर; पण औद्याोगिक विकास मात्र मंदावतो आहे...