महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला झाली. मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाल्यानंतर ५ डिसेंबरला भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात आणखी पंधरवडा गेला आणि त्यानंतर आठवडाभराने २१ डिसेंबरास शपथ घेतलेल्या मंत्र्यांस आपण कोणत्या खात्याची जबाबदारी हाताळणार ते कळले. या खातेवाटपासही आता दोन आठवडे उलटून गेले. तरीही फडणवीस, शिंदे वगळता सरकार कामाला लागले आहे असे चित्र अजूनही दुरापास्तच. तीन-तीन पक्षांची सत्ताधारी आघाडी, इतके दणकट बहुमत आणि तरीही सरकार बाळसे धरताना दिसत नाही, असे का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा