

पहलगाम येथील हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख…
पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून शिक्षण घेऊन पुढे दिग्दर्शक म्हणून गाजलेले गिरीश कासारवल्ली, केतन मेहता, सईद मिर्झा यांच्या आधीच्या- १९७४ च्या ‘बॅच’चे शाजी…
या घोटाळय़ावरून काँग्रेसला धोबीपछाड देणारा विरोधातील भाजप गेले दशकभर सत्तेत असूनही ईडीला या घोटाळय़ात कोणताही ठोस पुरावा सादर करता आलेला…
‘मी कोण?’ हे राजाराम रंगाजी पैंगीणकर यांचे १९६९ ला प्रकाशित आत्मचरित्र. त्याचे परीक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल,…
कौतुक करत वाभाडे काढण्याचे कसब ओमर यांच्या भाषणात होतेच; पण सुरक्षा आणि राष्ट्रीयता या मुद्दयांवर स्थानिकांस दूर ठेवणे किती अयोग्य…
राज्यनिर्मितीच्या आधीपासूनच महाराष्ट्राला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे, दूरदृष्टीने केलेल्या संस्था-उभारणीचे वरदान होते. राज्यनिर्मितीनंतरही हा वारसा लोकांनी आणि धोरणकर्त्यांनी टिकवला..
उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही टाळाटाळ का केली जाते आहे? प्रथमपासूनच या प्रकरणात कुठे ना कुठे टाळाटाळ झाली, ती कशी?
... यासाठी अनेक विकसनशील देशांचा - ‘ग्लोबल साउथ’चा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो...
गेल्या वर्षी १२५२.१ मि.मी. पडला, म्हणजे सरासरीपेक्षा अडीचशे मि.मी.हून अधिक. इतका पाऊस पडूनही लोकांना रोज पाणी देता येत नाही,
१० एप्रिल रोजी ‘२६/११ चा एक सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणले गेल्यामुळे आपण ‘दहशतवादावर मोठा विजय’ मिळवल्याच्या आनंदात होतो.
‘सदाचार चिंतनी’चे लेखन डॉ. ग. श्री. खैर यांचे अनुभवसंचित होय. संस्कार देण्याचा, रुजविण्याचा हेतू या लेखनामागे होता ते त्यांनी आपल्या…