‘मन की बात’मध्ये मोदी यांनी भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम चौथ्यांदा न आणण्याची कबुली दिली, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एक खरे की, गेल्या दोन दशकांत शेतकरी आंदोलनांना पराभवाची सवय लागली होती. भूमी अधिग्रहण दुरुस्ती विधेयकाविरोधात दिलेल्या लढय़ाला मिळालेल्या विजयाने ही सवय बदलेल व शेतकऱ्यांना विजयाची सवय लागू शकेल. जाती-पातींच्या आंदोलनांत न अडकता, भूमीला लागलेले ‘ग्रहण’ संपवण्यासाठी शेतकरी आता
अधिक जोमाने सिद्ध होऊ शकेल..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा