![प्रा. नरहर कुरुंदकर गुरुजींना आठवताना…](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Narhar-Kurundkar.jpg?w=765)
![प्रा. नरहर कुरुंदकर गुरुजींना आठवताना…](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Narhar-Kurundkar.jpg?w=765)
पुरेसे विद्यार्थीच नसतील, तर विभागात प्राध्यापकांची भरती कशाकरता करायची, हा प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही, हा एक विनोदच नव्हे काय?
सावरकरांवरील कविता सादर करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून पं. हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीतून बडतर्फ करण्यात आले होते, असे पंतप्रधान म्हणतात,…
सप्लाय चेन मॅनेजमेंट सुधारत राहणे, त्याचा अभ्यास करणे उद्योग व्यापारासाठी अतिशय आवश्यक आहे.
एकीकडे देशातील ८० टक्के लोकांचे प्रतिदिनी २०० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे तर दुसरीकडे एक टक्का लोकांकडे देशातील ४० टक्के संपत्ती…
दंड केल्याने किंवा बेगर्स होममध्ये ठेवल्याने एखादं शहर भिकारीमुक्त होईलही, पण या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी तेवढं पुरेसं ठरेल?
चीन व अमेरिका या दोन्ही महासत्ता प्रत्यक्ष संघर्ष न करता सहकार्य व स्पर्धा हे तत्व एकाच वेळी अंगीकारून नवीन जागतिक…
१९९४ मध्ये रवांडा येथे झालेल्या यादवी युद्धात आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले होते. त्यात तुत्सी समाजातील लोकांची मोठ्या प्रमाणात…
कुठलीही जाहिरात प्रसिद्ध न करता, नियम पायदळी तुडवून नव्या परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या एक हजार ३६० हेक्टर जमिनींच्या विकासात ‘क्रेडाई’ने योगदान…
मूळात असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीकडे लक्ष देण्याऐवजी सतत नवनव्या, आकर्षक नावांचे महामार्ग बांधण्याच्या घोषणा करणे आणि त्यावर कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी करणे…
पुण्याचे नागरिक नदीकाठी असलेल्या शेकडो वर्षे जुन्या वृक्षांचे रक्षण करण्यासाठी चिपको मोर्चाची तयारी करत आहेत.
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी रेल्वे, तार या यंत्रणा सुरू केल्या. छायाचित्रण, चलत्चित्रीकरण यांचाही तो बहराचा काळ होता.