अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग समारंभाने वेधून घेतलेले सगळ्यांचे लक्ष ही बाब भारतातील राजकीय अर्थव्यवस्था आणि संस्कृती या दोहोंमध्ये झालेल्या मोठ्या बदलांचे दृश्य स्वरुप आहे. या समारंभात आधीच चित्रित केलेले व्हिडिओ चित्रण प्रदर्शित करणे, या एकूणच कार्यक्रमाभोवती सातत्याने वलयाचे कोंदण असेल याची नीट व्यवस्था करणे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. मानवी दृष्टीकोनातून पाहिले तर या कार्यक्रमाची पटकथा कमालीची मोहक आहे. संपत्ती, बाहुबळ, वलयांकितता, कौटुंबिक मूल्ये, धार्मिकता आणि सूरज बडजात्यांनाही गुंफता येणार नाही अशा वैयक्तिक संघर्षाची किनार असे सगळ्याचेच या पटकथेत परिपूर्ण मिश्रण आहे. या सगळ्या कहाणीत आत्यंतिक संमोहक असेही काहीतरी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा