काळय़ा पैशाबाबत ‘मोदी यांच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार’ स्थापन झालेल्या समितीने आठ वर्षांत काय केले, असा प्रश्न कुणी विचारत नाही. या समितीत आयकर विभागासह ईडी, सीबीआयचे महासंचालकही सदस्य आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्या. एम. बी. शाह अध्यक्ष, तर न्या. अरिजित पसायत उपाध्यक्ष आहेत. त्यांची समिती कधी शैक्षणिक संस्थांच्या रोख देणग्या बंद करण्याची, तर कधी परदेशातील काळा पैसा हुडकण्याची सूचना करते. या सूचनांची तात्कालिक चर्चा करणारा वर्गच, ‘करचुकव्यांना ‘अभय योजना’ वगैरे संधी देताच कशाला?’ असा क्षणिक संताप व्यक्त करण्यातही पुढे असतो.. पण मोदी सरकारने ‘विवाद से विश्वास’ अशा नावाने आणलेल्या अव्याहत अभय योजनेचे एक लाभार्थी न्या. अरिजित पसायत हेही होते, हे किती जणांना माहीत असेल?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा