लोकसभा निवडणुकांचे निकाल ५ जून २०२४ रोजी घोषित झाले. त्यात महाविकास आघाडीला ३१ तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. १३ जागा मिळवून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. महाविकास आघाडी १५५ तर महायुती १२५ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होती. पाच महिन्यांत कोणतीही लाट नसताना व महायुतीवर लोकांचा प्रचंड रोष असताना महायुती इतके मोठे बहुमत मिळवण्यात कशा प्रकारे यशस्वी झाली, हे महाराष्ट्रातील जनतेला पडलेले कोडे आहे. हे यश निर्भेळ नाही. या संशयास्पद बाबी आहेत, अशी जनतेची आणि पराभूत राजकीय पक्षांच्या उमेदवारांची भावना झालेली आहे. लोकांना हा निकाल पटलेला नाही निवडणुकीत धक्कादायक निकाल लागतात. या आधीही लागले आहेत परंतु हा निकाल लोकसभेच्या जनभावनेच्या अगदी विरुद्ध लागलेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा