-गुंजन सिंह
चीनने गेल्या एकाच महिन्यात अरुणाचल प्रदेशावरचा त्या देशाचा दावा एकदा नव्हे, चारदा केला. अरुणाचल प्रदेश हा चीनच्या भूभागाचा भाग असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याआधीही सातत्याने सांगितले आहे. “१९८७ मध्ये अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना करून भारताने चीनच्या भूभागावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, ” असा भारताला अर्थातच अमान्य होणारा दावा चीन एरवीही सठीसहामासी करतच असतो. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांच्या मते, “जेव्हा १९८७ मध्ये भारताने चीनच्या भूभागावर अतिक्रमण करून तथाकथित ‘अरुणाचल प्रदेश’ची स्थापना केली तेव्हादेखील भारताचे हे पाऊल बेकायदा आणि अर्थहीन असल्याचे निवेदन प्रसृत करून चीनने त्या कृतीचा निषेध केला होता. चीनची याबाबतची भूमिका ठाम आहे.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा