राजकारण्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असा आभास निर्माण करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची एकगठ्ठा मते मिळावीत म्हणून एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली. वस्तुत: कोणत्याही शेतकरी संघटनेने अथवा शेतकऱ्याने एक रुपयात पीकविमा योजना सुरू करा, अशी मागणी केलेली नव्हती. इतकेच काय पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनाही, मागणी न करता जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या माथी मारल्या आहेत. शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मिंधे करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजना आहेत. केंद्र आणि राज्यातील धोरणकर्त्यांना हे व्यवस्थित माहीत आहे की, अशा योजनांमुळे ना शेतीचे भले होणार आहे, ना शेतकऱ्यांचे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा