सुनील माने
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करत असताना आंबेडकर…. आंबेडकर असे सहा वेळा म्हणत, ‘हे नाव घ्यायची एक फॅशन झाली आहे. इतक्या वेळा जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले असते तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती…’ अशी मल्लिनाथी केली. या वक्तव्यावर गदारोळ सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर अमित शहांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शहांनी १२ वर्षात पहिल्यांदा पत्रकारपरिषद घेतली ती यावर स्पष्टीकरण देण्यासाठी. मात्र या वेळीही त्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी न मागता, काँग्रेसने आंबेडकरांवर अन्याय केला, हे सांगितले. दुसऱ्याचे चूक, म्हणून अमित शहा यांनी केलेल्या या प्रमादाची तीव्रता कमी होत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा