शहरीकरण वाढत असलं, तरी आजही भारतात, मोठ्या प्रमाणात जंगलांचं आच्छादन शिल्लक आहे. त्यापैकी एक म्हणजे छत्तीसगढमधील सरगुजा जिल्ह्यातील हसदेव जंगल. या जंगलाला मध्य भारताचं फुफ्फुस म्हणूनही संबोधलं जातं, यावरून त्याचं पर्यावरणीय महत्त्व लक्षात येऊ शकतं. हसदेव नदीच्या काठावर एक लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात हा वनपट्टा पसरलेला आहे. गोंड, ओरांव आणि इतर विविध जमातींतील सुमारे १० हजार आदिवासी या वनविभागात राहतात. त्यांची उपजीविका जंगलातल्या औषधी वनस्पती आणि अन्य वनसंपदेवरच आधारित आहे. पण गेल्या काही वर्षांत हसदेव जंगल वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलं आहे. ही कारणं म्हणजे, कोळसा खाणींसाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड आणि ही कत्तल रोखण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं जनआंदोलन!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा