“काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला इजा पोहोचवण्यास कोणतीही कसर सोडली नाही. ५५ वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केले. त्यामुळे देशात काय काय झाले हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुरीती, कुनीती याची परंपरा निरंतर सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या परिवाराने संविधानाला आव्हान दिले”- अशा घणाघाती शब्दांत काँग्रेसमधल्या ‘एका कुटुंबा’चा ‘खरा इतिहास’ जाणून घेण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. पण या कुटुंबाचा १९६३ पूर्वीचा इतिहास मोदींनी एकतर फारच पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहिला आहे, किंवा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आताच्या पंतप्रधानांना पुरेशी माहिती नाही, असे या भाषणातून दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा