गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वव्यापी असणाऱ्या भ्रष्टचारास जबाबदार कोण याची दोन ठरलेली उत्तरे असतात. पहिले उत्तर असते लोकप्रतिनिधी. हे म्हणणे असते प्रशासनाचे. लोकप्रतिनिधी हे भ्रष्टाचारास इतके चटावलेले आहेत की त्यांनी संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट बनवलेली आहे, प्रशासनातील ज्या व्यक्ती लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचारास ‘मम’ म्हणत नाहीत त्यांना व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाते आणि म्हणूनच प्रशासनाला भ्रष्टाचार करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही, असे हे म्हणणे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा