नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून दोन निष्कर्ष निघतात. पहिला- आपल्या ‘इंडिया म्हणजेच भारता’च्या राजकीय क्षेत्रात नरेंद्र मोदींचे प्रस्थ आजही कायम आहे. त्यांची मतदारांवरची पकड मजबूत आहे. दुसरा निष्कर्ष असा की, राहुल गांधी आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांनी ‘इंडिया आघाडी’च्या नेतृत्वाची स्वप्ने पाहणे बंद करावे. त्यांच्या पक्षाने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला असता, तर भाजपला असे निर्विवाद यश मिळाले नसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा