मानसी वर्मा, शिवांगी शिखर
‘कायदा तर महिलांच्याच बाजूनं आहे, कुणाही स्त्रीनं पुरुषाकडे बोट दाखवून म्हणावं, यानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केला… मग आपण दोषी नाही हे पुरुषालाच सिद्ध करावं लागतं’- अशी विधानं पुरुष हक्कांबाबत जागरुक असलेल्या आमच्या एका वकील सहकाऱ्यानंही एका संभाषणात केली, तेव्हा आम्हाला आठवला गृहखात्याच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संसदीय स्थायी समितीचा २३० वा अहवाल! सन २०२१ मधल्या त्या अहवालात स्पष्ट म्हटलं होतं, आपल्यावरच्या अत्याचारांची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यास स्त्रिया पुढे येत नाहीत, त्यांना पुरेसं कायदेशीर संरक्षण देण्याची गरज आहे. त्यात अत्याचार करणारी व्यक्ती जर राजकारणातली असेल तर दहशत आणखीच वाढते. त्यामुळेच प्रज्वल रेवण्णाचं प्रकरण ताजं असतानाही प्रश्न पडतो, पीडित स्त्रियांचं काय होणार?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा