अभय वैद्य
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तुलना करायची असेल तर दोन्ही देशांमधील लोक सद्य परिस्थितीबाबत समाधानी आहेत का? याचं उत्तर सापडायला डोकं वापरायची गरज नाही. आपल्यापासून विभक्त झालेल्या आणि वर्षानुवर्षे लष्करी हुकूमशाही सोसत असलेल्या आपल्याच शेजारच्या भावा – मित्रांना आपल्या देशाच्या प्रगतीबाबत प्रचंड हेवा वाटतो. हे सर्वश्रुत आहे की गेल्या ७५ वर्षात जी प्रगती भारतात घडली आहे, मग ती राजकारणात, लष्करात, उद्योगात, शिक्षणात, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असेल ती त्यांच्यापेक्षा फारच उत्तुंग अशी आहे. पाकिस्तानपेक्षा कित्येक पटींनी पुढे गेलेला भारत, हे काही एकमेव उदाहरण नाही. उत्तर आणि दक्षिण कोरियाचंही उदाहरण आपल्यासमोरच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा