‘आयकर विभाग आणि ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून विरोधी पक्षांवर वा त्यांच्या नेत्यांवर अलीकडे होत असलेल्या कारवायांमध्ये, निवडणुकांदरम्यान निष्पपातीपणाच्या तत्त्वास बाधा आणण्याची क्षमता आहे.’ असे मत किमान चाैघा माजी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केल्याची बातमी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने एक एप्रिलरोजी दिली, त्या चौघांपैकी एक मीही होतो आणि वृत्तपत्राकडे माझे मत व्यक्त करताना मी ‘माझे नाव छापू नका’ अशी अटही घातली नव्हती. पण दोघा माजी निवडणूक आयुक्तांनी अनामिक राहाणे पसंत केले. कर-थकबाकीच्या मागण्या व त्यावरील कारवाई निवडणूक जाहीर झाल्यानंतरच का केल्या जाताहेत, निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यासाठी थांबता येणार नव्हते का, हे प्रश्न खरे तर केंद्रीय निवडणूक आयोगाने विचारले पाहिजेत, असे मत या दोघा अनामिकांपैकी एकाने व्यक्त केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा